राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे चंद्रपूर मार्गावर कोट्यवधी रूपये किंमतीची शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. ...
प्रभू विश्वकर्मा ग्रामीण बहुउद्देशिय शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित आलापल्ली येथील चाणक्य निवासी मतीमंद विद्यालय हे शासनाची कोणतीही परवानगी घेता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करुन सोमवारी (दि.२७) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आणि दैनदिन प्रवास करणाºया प्रवाशांची वाढती संख्या यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकच्या उत्पन्नात मागील दोन महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे. ...