शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?", कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:01 IST

Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. उमेदवार अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६७ ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. त्यावरूनच सिब्बल यांनी आयोगाला सवाल केला. 

Maharashtra Municipal Election Results 2026: "निवडणूक आयोगाला याबद्दल चिंता वाटतेय का?", असा संतप्त सवाल करत खासदार कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीबद्दल महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक होत आहे. मतदानापूर्वीच ६७ ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याच मुद्द्याबद्दल कपिल सिब्बल यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 

२९ महापालिकांमध्ये ६७ ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शंका व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे, यात बहुतांश उमेदवार हे भाजपा आणि शिंदेसेनेचे आहेत. विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. पैसे देऊन, पोलिसी दबाब टाकून माघार घ्यायला लावल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. महाराष्ट्रातील या निकालांबद्दल खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. 

सिब्बल महाराष्ट्रातील निवडणुकीबद्दल काय म्हणाले?

"महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ६९ जागांपैकी भाजपा आणि शिंदेसेनेचे तब्बल ६८ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती पाहता आपली निवडणूक व्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. निवडणूक निकालांवर पैसा आणि राजकीय वर्चस्व यांचाच मोठा प्रभाव दिसून येत असून, तेच निकालांची दिशा ठरवत आहेत. निवडणूक आयोग याबद्दल खरंच चिंतेत आहे का?", असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

ज्या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे. अशा जागांचा निवडणूक आयोगाने आयुक्तांकडून चौकशी करून अहवाल मागवला आहे. 

एखाद्या प्रभागामध्ये निवडणूक बिनविरोध झाल्यास राज्य निवडणूक आयोगाला सविस्तर अहवाल पाठवण्यात यावा आणि आयोगाने मान्यता दिल्यानंतरच निकाल जाहीर करण्यात यावा, असा निवडणूक आयोगाचा आदेश आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने २००४ मधील आदेशाचा आधार घेत आयोगाने बिनविरोध निवड झालेल्या प्रभागांमधील वस्तुनिष्ठ अहवाल संबंधित आयुक्तांकडून मागवला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kapil Sibal Questions Election Commission's Concern Over Maharashtra Election

Web Summary : Kapil Sibal raises concerns about unopposed wins in Maharashtra municipal elections, dominated by BJP and Shinde Sena. Allegations of coercion and financial influence plague the process. Election Commission seeks report.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६kapil sibalकपिल सिब्बलMahayutiमहायुतीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाShiv Senaशिवसेना