बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सिब्बल म्हणाले की, निवडणुकीत हार-जीत होत राहते. मात्र, संविधानाचा पराभव होऊ नये आणि लोकशाही पराभूत होऊ नये. जो जिंकला, तो सिकंदर असला तरी कोणत्या प्रकारे निवडणूक जिंकली, काय षड्यंत्र केले गेले? याबद्दल प्रश्न आहेत. ...
Women's Reservation: महिला आरक्षण कायद्याशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आणण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींवर राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी तीव्र टीका केली आहे. ...
Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. उमेदवार अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६७ ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. त्यावरूनच सिब्बल यांनी आयोगाला सवाल केला. ...