जेवण गरम असायला हवं हे मान्यच. परंतु केलेला स्वयंपाक वारंवार गरम करणं कितपत योग्य आहे? जेवणातील काही पदार्थ गरम केलेत तर काही बिघडत नाही, मात्र काही पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील घटकांची रासायनिक प्रक्रि या होऊन विष तयार होऊ शकतं, म्हणूनच जेवण वा ...
भारतात अशाही काही रेल्वे गाड्या आहेत, ज्यांचं भांडं विमानापेक्षाही जास्त आहे. ज्यातून प्रवास करताना तुम्हाला एखाद्या टूरच्या पॅकेजएवढी रक्कम मोजावी लागू शकते. असे रेल्वेमार्ग आहेत जे तुमच्या प्रवासांच्या आठवणींना अविस्मरणीय बनवून टाकतात. ...
याच महिन्याच्या सुरूवातीला जागतिक शाकाहारी दिवस साजरा करण्यात आला. शाकाहार मानवी जीवनासाठी, आरोग्यासाठी, पर्यावरण संतुलनासाठी किती लाभदायक आहे याचाच उहापोह या दिवसानिमित्त संपूर्ण महिनाभर जगभरात करण्यात येतो. शाकाहारी भोजनामुळे मानवास होणारे फायदे हे ...
प्रत्येक देशाच्या धोरणानुसार व्हिसाचे नियम बदलत असतात. त्यामुळे कधीकधी व्हिसा वेळेवर न मिळाल्यानंही बेत रद्द करायची वेळ येऊ शकते. पण असेही काही देश आहेत, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा आॅन अरायव्हल’वर जाऊ शकता. ...