अल्झायमरची लक्षणं सुरुवातीला ओळखणं कठिण असतं. रूग्णाला समजतही नाही आणि हा आजार पुर्णतः रूग्णाच्या स्मरणशक्तीवर परिणाम करतो. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना विचार करणं, बोलणं, काम करणं यांसारख्या कामांमध्ये अडचणी येतात. ...
सोयाबीनला प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे की, सोयाबीन तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही मदत करतं. ...
हळदीचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे. हळदीचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. रोज हळदीचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. ...
वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली असतील. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून असे समोर आले की, स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या किटाणुनाशक आणि इतर केमिकल्समुळे लहान मुलांचं वजन वाढतं. ...
वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो. मात्र या विसरभोळेपणाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, कारण अजूनही बऱ्याच कुटुंबांमध्ये विसरभोळेपणा हा अल्झायमरचा प्राथमिक टप्पा असल्याविषयी अज्ञान आहे. ...
सध्या हेल्मेटसक्ती केल्यामुळे बाइक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालं आहे. पण अनेकजण हेल्मेट घालणं टाळतात. सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणण आहे. अशीच काहीशी कारणं टोपीच्या बाबतीतही ऐकायला मिळतात. ...
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. ...