केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे. ...
चेहरा किंवा शरीराच्या कोणत्याही भागात सफेद डाग असणं अनेक प्रकारच्या समस्यांचं कारण ठरतं. हा एक आजार आहे जो वेळीच केलेल्या उपचारांनी ठिक होण्यास मदत होते. आजही अनेक लोक या आजाराबाबत अनेक अंधश्रद्धा बाळगून आहेत. ...
अमेरिकेतील लाखो डॉलरच्या पगाराची नोकरी लाथाडून भारतातील गरजू कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार करत त्यांच्यासाठी नवी संजीवनी घेऊन आलेल्या टाटा हॉस्पीटलचे प्रसिद्ध डॉक्टर श्रीपाद बाणावली यांना यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आह ...
आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत. ...