निवडणुकीचा हंगाम उमेदवारांना काहीही करायला भाग पाडतो. विनयशीलता असो वा नसो त्यांना मतदारांचे पायही धरावे लागतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीतही तसाच अनुभव देणाऱ्या ...
हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी ...