Vande Bharat Express Food Complaint : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट जेवणामुळे रांचीच्या आयुषी सिंह यांना गंभीर ॲलर्जी झाली असून त्यांच्या २ वर्षांच्या मुलाला डायरिया झाला आहे. IRCTC ने यावर काय स्पष्टीकरण दिले? वाचा सविस्तर. ...
Washim APMC News : वाशिम बाजार समिती मार्च एंडिंगमुळे थांबलेले शेतमाल व्यवहार आता पुन्हा सुरू होणार आहेत. ओट्यांवर पडून राहिलेल्या मालाची मोजणी पूर्ण झाली असून, ६ एप्रिलपासून लिलाव प्रक्रिया पूर्ववत सुरू होणार आहे. यामुळे अडकलेल्या शेतमालाला बाजार मि ...
देशातील LPG सिलेंडरच्या तुटवड्याचा फायदा सायबर चोरटे घेत आहेत. गॅस बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या स्कॅमपासून वाचण्यासाठी सरकारने काही सल्ले दिले आहेत. ...
पाण्यात बुडून राहुलचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. राहुल बॅनर्जीचा मृत्यू सहकलाकार असलेल्या अभिनेत्रीला वाचवताना झाल्याची माहिती समोर येत आहे. ...