सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून गेलेले ११ बळी हे अपघाताचे नसून, सरकारची तुटपुंजी उपाययोजना व प्रशासकीय बेपर्वाईचे बळी असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
गिरिप्रेमी या गिर्याराेहन संस्थेचा गिर्याराेहक वरुण भागवत याने लेह- कारगील भागातील मरखा व्हॅली येथे स्थित कांग यात्से II या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. ...