दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ...
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे गुरुवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या आणखी पाच व्यक्तींचे मृतदेह शनिवारी तिसऱ्या दिवशी पाण्याच्या प्रवाहात एनडीआरएफच्या जवानांना आढळून आले. ...
आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पांतील स्थानकांच्या परिसरांत उभारण्यात मल्टिमोडल इंटिग्रेटेड अर्थात बहूवाहतूक परिवहन प्रकल्पाच्या उभारणीतील खर्चाचा ५० टक्के भार हा त्यात्या महापालिकांच्या शिरावर एमएमआरडीएने टाकला आहे. ...
राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. ...
नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच धाडसी आणि ऐतिहासिक आहे. ...
जयपाल व सुषमा यांना वक्तृत्वाची दैवी देणगी मिळाली होती. जयपालकडे विद्वत्ता होती व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. सुषमामध्ये विचार ओघवत्या हिंदीतून स्वच्छपणे मांडण्याचे कौशल्य होते. संस्कृत व भारतीय परंपरा यांविषयी दांडगा अभ्यास होता. संसदेत ते ...