"आभाळमायासाठी विचारणा झाली आहे. मग काय ऑडिशन दिली, निवड झाली. दैनंदिन मालिका असल्याने शूटिंगसाठी मुंबईत यावं लागलं. तेव्हा माहीत नव्हतं, की हेच आता आपलं कायमचं मुक्कामाचं शहर होणार आहे." ...
दरवर्षी पाणी कपात करावी लागू नये, यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना ठोसरीत्या कागदावर उतरत नसल्याने पहिल्यांदा १० टक्के, नंतर १५ टक्के अशारीतीने दरवर्षी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. ...