फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीची सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे १६ डिसेंबर २०२३ मध्ये ओळख झाली. ...
पाणीटंचाईचे संकट कमी होत नसून १९३८ टँकरने १३६० गावे ५८३ वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे. ...
कांदिवली पूर्व लोखंवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत, परंतू प्रत्यक्ष काम सुरू झाले नसून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची बाबत चर्चा केली. ...
'काँग्रेस पक्ष कसा घराणेशाही, गुलामगिरीला बळ देत असतो' ...
तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा काढला का ? ...
संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता टीका टिप्पणी करायला पुढे येतात. त्यामुळे त्यांच्यावर फारसं लक्ष न दिलेले चांगले आहे असं त्यांनी सांगितले. ...
गणेशोत्सवाला ८० दिवस शिल्लक, मूर्तिकार गणरायाला साकारण्यात मग्न ...
सातारा जिल्हा पोलिस दलात २३५ रिक्त जागांसाठी तब्बल १३ हजार अर्ज प्राप्त ...
अदानी ग्रुप दीर्घकाळापासून या क्षेत्रात काम करत आहे. ...
गव्यांकडून भाताच्या रोपांचे नुकसान ...