लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात १५ लाचखोरांवर कारवाई केली. मात्र यातील तीन जणांवर अद्याप निलंबनाची कारवाई न केल्याने ...
दमट वातावरणामुळे ग्रामीणसह शहरी भागातही डेंग्यू, हिवताप, टायफाईड, फायलेरिया, काविळ, अतिसार आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. त्यामुळे रूग्णांचा ओढा जिल्हा सामान्य ...
पुर्वीच्या काळातील शेतकरी शेतीसोबतच गाय, म्हैस, बैल व शेळ्या आदि पाळीव जनावरेसुद्धा पाळत असत. या पाळीव जनावरांमुळे त्यांना शेतीसाठी उपयोगी असे शेणखत मिळत असे. ...
ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला ...
घुग्घुस शहराची लोकसंख्या ५० हजारांच्यावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रार्तगत जवळपास १८ गावे येतात. या अठरा गावांचा कारभार एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. घुग्घुस परिसरात ...
राष्ट्रीय कोळसा क्षेत्रात कार्यरत पाच ट्रेड युनियनचे देशव्यापी संमेलन नागपूर येथे पार पडले. यात इंटक, बीएमएस, आयटक, एचएमएस व सिटू या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ...
महावितरण कंपनीकडून वीज चोरी करू नका, यासाठी वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही वीजचोरीचे प्रकार घडतच आहेत. आतात चंद्रपुरातील प्रतिष्ठित बालरोगतज्ज्ञ डॉ. एम.जे. खान यांच्या ...
शेतजमीन, घर एकाच कुटुंबियाच्या नावावर असताना त्याचे हिस्से करताना नोंदणीकृत वाटपपत्राची मागणी महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याने राज्यात अनेक प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत ...
डब्ल्यू.डब्ल्यू.ई. सुपरस्टार ‘बॅड न्यूज बॅरेट्ट’ (वेड बॅरेट्ट) याने गुरुवारी वांद्रे येथे लोकमत बाल विकास मंचच्या सभासद मुलांची भेट घेऊन त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ...
शासनाने सरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करीत दिवाळीची भेट दिली आहे. सरपंचांना लोकसंख्येनुसार देण्यात येणाऱ्या मानधनात ७५ टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे. तर २५ टक्के अनुदान ...