भारतातील निवडणुकांचा इतिहास लिहिला गेलाच तर त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तपद भूषवलेल्या टी. एन. शेषन यांच्यावर एक मोठा अध्याय लिहिल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही. ...
अगदी 1947 सालापासूनच्या काही निवडणुकाही माङया अंधूक स्मरणात आहेत. त्या वेळी मी खूप लहान होतो. नेमकी पालिकेची निवडणूक होती की जिल्हा बोर्डाची, हे स्मरणात नाही. ...
युती व आघाडीत फूट पडली आणि चारही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची पळवापळवी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर बंडखोरीचा बॉम्ब पडला. भाजप नेत्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नाराजी ...
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष व अमोल यांनी दोन वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी घेत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. आशिष देशमुख यांनी काटोलमध्ये भाजपच्या ...
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मोडित निघाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटणार असल्याने ४ आॅक्टोबरला होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची ...
विचार आणि रोगाचा फार जवळचा संबंध आहे. डोक्यात जसा विचार येतो, तसा रोग होतो. तो रोग कोणत्याही औषधाने दुरुस्त होत नाही तर त्यासाठी ऊर्जा हवी असते. आत्मा ही एक शक्ती आहे. ...
लवकरच येऊ घातलेल्या ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातील कलावंत लोकमत सखी मंच आणि युवा नेक्स्टच्या सदस्यांना भेटायला येत आहेत. २९ सप्टेंबरला ही कलावंत मंडळी दिवसा युवा नेक्स्टच्या ...