मुख्यमंत्री कोट्यातून घरे वितरीत करण्यासाठी असलेले नियम उच्च न्यायालयाने रद्द करून आता सहा महिने उलटले तरी अद्याप यासाठी नवीन नियम तयार केलेले नाहीत़ ...
यंदा काही सुट्या रविवारी आल्यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला होता. परंतु, पुढील वर्षी अर्थात २०१५ मध्ये एक सुटी वगळता अन्य २४ सुट्या इतर वारी येणार आहे ...
बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि टी.व्ही. नलावडे यांनी निर्णय राखून ठेवला. ...