जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सतीश उईके यांनी सूत्रे स्वीकारताच सोमवार १० नोव्हेंबर रोजी आपल्या कामांचा धडाका सुरू करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास काही विभागांना आकस्मिक भेट ...
सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या ...
नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. ...
राज्यात डेंग्यूने कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर या जीवघेण्या आजाराबाबत महानगरात उपाययोजना करण्यासाठी महापौर पुढे सरसावल्या आहेत. तर विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी ...
जिल्हा परिषदेत नव्याने आरुढ झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार विषय समितींच्या सभापतींनी खातेवाटप जाहीर होताच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सोमवार १० नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना ...
मुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले.. ...
पुलंचे साहित्य नव्या पिढीर्पयत पोहोचविण्यासाठी त्यातला काळ बदलून आशय पोहोचविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यायचा मानस असल्याचे अतुल परचुरे यांनी सांगितले. ...
गेल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर संपूर्ण वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. राजा रवी वर्माच्या वादग्रस्त आयुष्याचा वेध घेणारा ‘रंगरसिया’ हा कलात्मक चित्रपट होता. ...