शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 2:04 PM

धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर: राधानगरी धरणाच्या क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.    

गेल्या ३ दिवसात जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळीत गेल्या ३ दिवसात १३ फूटांनी वाढ होऊन आज ती ३३ फूट इतकी आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. तुळशीतून १ हजार ११, कुंभीतून १ हजार ८५० कासारीमधून १ हजार २५० असा  पंचगंगा नदीतून ११ हजार २२३ एवढा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर राजाराम बंधाऱ्यातून ३३ हजार ३३२ क्युसेक एवढा विसर्ग चालू आहे. म्हणजेच मुक्त पाणलोट क्षेत्रातून २२ हजार १०९ क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे.    

तसेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमी होण्याची शक्यता असल्याने कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील बांदिवडेकर यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर