भारताच्या शेजारी देशांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जनक्षोभ भडकला आणि सत्तांतरे झाली. या आर्थिक विषमता आणि भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाला आणि राजकीय नेत्यांना देश सोडून पळावे लागले. ...
भूकंपामुळे पॅसिफिक महासागराच्या विविध भागातील अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संवेदनशील भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. ...