शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 10:44 AM

जर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर आजारांपासून लढता येऊ शकतं. पण  खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयींमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना व्हायरसच्या सारख्या अनेक आजारांशी लढणं कठीण होतं.

पावसाळयात वातावरणातील बदलांमुळे वेगवेगळे आजार उद्भवतात. कोरोना काळात अशा आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर आजारांपासून लढता येऊ शकतं. पण  खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयींमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना व्हायरसच्या सारख्या अनेक आजारांशी लढणं कठीण होतं. त्यासाठी आहार घेताना काही चुका टाळायला हव्यात. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यास कारणीभूत असलेल्या घटकांबाबत माहिती देणार आहोत. 

पालेभाज्या खाताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि चिखल यांमुळे पालेभाज्या फ्रेश मिळतील की नाही याबाबत शंका असते. अनेकदा दुषित पाण्यातील भाज्याचे सेवन केल्याने रोगराई पसरण्याचा धोका असतो. म्हणून घरी आणल्यानंतर पालेभाज्या गरम पाण्याने किंवा मीठाच्या पाण्याने चांगल्या धुवून स्वच्छ करा

 तुम्हाला मासाहार आवडत असेल तरी सध्या काही दिवस समुद्रातील मासे खाणं टाळा. कारण  या दिवसात प्रजननाचा काळ असल्यामुळे माश्यांचे सेवन केल्याने वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. जरी मासाहार करत असाल तरी फ्रेश आणि चांगले शिजलेले मास खा. तेलकट पदार्थाचे सेवन करू नका. पावसाळ्यात अनेक घरांमध्ये तेलकट पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्यास  पचनक्रिया संथ गतीने होते. 

त्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका.  कच्च्या भाज्या खाणं शक्यतो टाळा. फळांचे सेवन करण्याआधी स्वच्छ धुवून मगच खा.पचनक्रियेसाठी घातक असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका. त्यामुळे  नकळतपणे रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचा धोका असतो. 

याशिवाय  जेवणात रोज हळद, जीरं धणे, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. मसाल्यांच्या वापराने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते.  जेवणात रोज हळद, जीरं धणे, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. मसाल्यांच्या वापराने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते. जास्तीत जासत गरम पाणी प्या. गरम पाणी प्यायल्याने जठराग्नी व्यवस्थित राहतो. त्यामुळे आजार उद्भवत नाहीत. गरम पाणी प्यायल्याने इंट्री पॉईंटवर म्हणजेच घश्यात व्हायरस आपली संख्या वाढवू शकत नाही.

धोका वाढला! 'या' घरांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढतोय धोका; संशोधनातून समोर आलं कारण

coronavirus: कोरोनाबाधितांच्या वाढीने घेतला चिंताजनक वेग, एकट्या जुलै महिन्यात वाढले ११ लाख रुग्ण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सRainपाऊस