शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविणारी वाढीव पाणी पुरवठा योजना फसल्याचे चित्र आहे. शहरातील विवेकानंद कॉलनीत बांधकाम करण्यात आलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही ...
गावातीलच ४५ इसमाने १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. छोटेलाल नारायण चव्हाण (४५) रा. मानेकसा ...
दिवाळी सण भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. सामान्य माणसांपासून ते नोकरदार वर्ग व फेरीवाला ते व्यापारी-व्यावसायीकही दिवाळीचा आनंद उपभोगण्यासाठी नियोजन करून ठेवतात. ...
दिवाळीच्या दिवसांत मिष्ठान्नांत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचा गोंदिया शहराचा इतिहास आहे. असे असतानाही मात्र यंदाच्या दिवाळीत अन्न व औषध ...
येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ...
आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या सुविधा कुचकामी ठरत आहे. गावात सुसज्ज इमारत व सुविधा असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या ...
जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले. यात एक अपघात हिंगघाट येथे सोमवारी दुपारी झाला तर दुसरा अपघात नंदोरी येथे ...
केंद्र सरकारने बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम ९ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी व त्यासंबंधीची माहिती लोक प्रतिनिधींना व्हावी यासाठी जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले. ...
कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
ग्रामीण भागातील अनेक गावांत विविध समस्या आहेत. गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. ...