दिवाळी येताच सर्वत्र आंनदाचे वातावरण असते. मात्र जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व धानाचे भावदेखील फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवाने असाध्य गोष्टी साध्य करीत प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने मानवाचे जीवन अधिक प्रभावशाली व गतीमान झाले आहे. ...
गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी धानाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी ...
गोंदिया तालुक्यातील रावणवाडी या परिसरातील बऱ्याच नदी-नाल्याच्या घाटावरुन रेतीची चोरी करून दुप्पट तसेच उच्च दामात विक्री करण्याच्या अवैध धंद्याला ऊत आला आहे. ...
गोंदिया तालुक्यातील गर्रा, सावरी, लोधीटोला, घिवारी, पांढराबोडी व जवळच्या अनेक गावांमध्ये शेतकरी धानपिकांसह विविध भाजीपाल्याचे पीक घेतात. पण सध्या वातावरणात बदल होत ...
छोट्या-छोट्या कारणातून धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या आणि त्यातून समाजमन कलुषित होण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. पण जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या आणि छत्तीसगड सिमेपासून ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे १०९ प्रस्ताव सन २०१४-१५ साठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत ...
सालेकसा तालुक्यातील कोठरा ग्रामपंचायत अंतर्गत कर्नुटोला येथील शेतकऱ्यांचे उभे धानाचे पीक पाण्याअभावी सुकले आहे. यासाठी विद्युत विभाग जबाबदार असल्याचा येथील शेकऱ्यांचा आरोप आहे. ...