जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रविवारी (२३ मार्च) संध्याकाळी उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे. ...
खरा मुद्दा पाकिस्तानकडून सीमेपलीकडे दहशतवादाला खतपाणी देणे हा आहे हे जगाला माहिती आहे. वास्तविक हाच मुद्दा शांतता आणि सुरक्षेसाठी अडथळा आहे असं त्यांनी सांगितले. ...
२०२०-२१ या वर्षात ६३.८५ कोटी रुपये दानात प्राप्त झाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वैष्णोदेवी देवस्थानच्या रोख दानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. ...
Pakistan-occupied Kashmir News: पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लग ...
पाकिस्तानकडे काश्मीरचा जो भाग आहे, तो त्याने चोरी केला आहे असं सांगत जयशंकर यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय या आरोपाचाही समाचार घेतला ...