मालेगाव : पाच वर्षांचा अभ्यास करायचा म्हणजे मतदारांची ‘विकास’कामे करायची, त्यांच्या समस्या सोडवायच्या, कार्यकर्ते सांभाळायचे अन् पाच वर्षांनंतर निवडणूक लागली की, ‘परीक्षे’चा अर्ज भरायचा. परीक्षार्थी उमेदवारांबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाची ...
बदलत्या सामाजिक, आर्थिक स्थितीमुळे नाशिक शहर कॉस्मोपोलिटन सिटी बनले आहे. त्यामुळे स्थानिक म्हणजे मूळ नाशिकशिवाय राज्यातून आणि राज्याबाहेरून आलेल्या मतदारांची भूमिकासुद्धा निर्णायक ठरत आहे. सातपूर भागात उत्तर भारतीयांची संख्या अधिक असून, पंचवटीत गुजरा ...
सिन्नर/मालेगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज खाली बसणार आहे. सर्वच उमेदवारांकडून शेवटच्या दिवशी शहरी भागात प्रचारफेऱ्या का ...
महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला. ...
संविधानाचे रक्षणकर्ता एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी यशोधरानगर येथील जाहीर सभेत केले. ...