‘लोकपाल’ या व्यवस्थेला ना पूर्णवेळ अध्यक्ष, ना पुरेसे प्रशासकीय पाठबळ! अशा परिस्थितीत ‘लोकपाला’कडून उच्च दर्जाच्या अपेक्षा कशा कराव्यात? ...
राज्यातील जनतेला वाटले की, बस्स, महाराष्ट्र टोलमुक्त झालाच; पण तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही. ...
‘मी, माझं, मला..’ ही कायमच जगाची प्रवृत्ती राहिली आहे. ...
मानसिक आजारातून बरे होऊन दहा ते बारा वर्षे झालेले ३७९ रुग्ण आजही विविध कारणांमुळे मनोरुग्णालयांत अडकून पडले आहेत. याला जबाबदार कोण? ...
‘फाइव्ह आय’ या पाच महत्त्वाच्या देशांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच कॅलिफोर्नियात झाली. चीनच्या धोकादायक कृत्यांवर यावेळी गंभीर चर्चा झाली. ...
औद्योगिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यात अमली पदार्थांचे इतक्या घाऊक प्रमाणात उत्पादन होत असेल, याची कोणी कल्पना केली नसेल. ...
जगभरात सगळीकडेच गनकल्चर खूपच वेगानं वाढतं आहे. ...
जो धर्म दैन्यावस्था देतो तिथे रहावे काय?- हा बाबासाहेबांचा प्रश्न लोकांना पटला! पण पावलापावलांवर ईश्वराला भिणारी माणसे धर्मांतराच्या निर्णयावर येणे सोपे नव्हते! ...
ड्रग्जचा व्यापार, मद्यसेवन, गोव्यातील समुद्रात पर्यटकांचे होणारे मृत्यू इत्यादी गोष्टींमुळे गोवा बदनाम होत आहे. पर्यटनावरही त्याचा परिणाम होत आहे. ...
आयकर विभाग सध्या तेच करतो आहे आणि आपले जाळे त्यांनी थेट परदेशापर्यंत विस्तारले आहे. ...