शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला भेटायला घरी गेला प्रियकर, पतीसोबत झाला आमना-सामना; तिघांचाही खेळ खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 11:56 IST

रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचाऱ्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

झारखंडची राजधानी रांचीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधामुळे तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एका मुलीच्या डोळ्यात चाकू लागला. रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचाऱ्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

मीडिया रिपोर्टनुसार, मोहननगर येथे राहणारा देव प्रसाद मेहरची पत्नी कौशल्यासोबत तेथीलच एक तरूण प्रकाशचे संबंध होते. मंगळवारी रात्री प्रकाश देव प्रसादच्या घरात विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता.

यावेळी देव प्रसाद घरातच होता. प्रकाश घरात आल्यावर देव प्रसाद आणि प्रकाश यांच्यात जोरदार मारामारी झाली. ज्यात घटनास्थळीच प्रकाश आणि कौशल्याचा मृत्यू झाला. जखमी देव प्रसाद आणि त्याच्या मुलीली उपचारासाठी सीसीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान देव प्रसादचा मृत्यू झाला.  मुलीच्या डोळ्यात चाकू लागला, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सगळीकडे रक्तच रक्त

ही घटना रात्री साधारण ८ ते ९ वाजता दरम्यानची  आहे. मृत लोकांमध्ये सीसीएल कर्मचारी देव प्रसाद, त्याची पत्नी कौशल्या देवी आणि तिचा प्रियकर प्रकाश यांचा समावेश आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना घरात सगळीकडे रक्तच रक्त दिसलं. 

पोलीस अधिकारी फरीद आलम म्हणाले की, स्थानिक लोकांची चौकशी केल्यावर हे प्रकरण अनैतिक संबंधाचं असल्याचं समजलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, देव प्रसादची पत्नी कौशल्या देवी हिचं प्रकाशसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. जेव्हा देव प्रसाद घरात होताच तेव्हाच प्रकाश घरात शिरला. ज्यानंतर वाद झला. पण हत्या कोणत्या कारणाने झाली हे स्पष्ट होऊ शकलं नाही. 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी