INDW vs BANW Semi Final : बांगलादेशने नाणेफेक जिंकली; भारताची प्रथम गोलंदाजी
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच
कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू
लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून १२० क्युसेक करण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख
Nishikant Dubey News: झारखंडमधील गोड्डा येतील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आज लोकसभेमध्ये राज्यघटनेची प्रत हातात घेत एका गंभीर मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. निशिकांत दुबे यांनी घटत्या आदिवासी लोकसंख्येचा मुद्दा आज संसदेत उपस्थित केला. ...
"आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे." ...
Jharkhand Crime News: शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामध्ये पत्रिका वाटल्या गेल्या. दोन दिवसांमध्ये धुमधडाक्यात विवाह होणार होता. अनेक नातेवाईकही पोहोचले होते. वधू आणि वर पक्षाकडून विवाहाच्या तयारीला अंतिम रूप दिलं गेलं होतं.मात्र लग्नाला ...
यासंदर्भात बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जेएमएम आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. ज्येष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवणे अत्यंत दुःखद आहे. मला खात्री आहे की झारखंडची जनता या कृतीचा तीव्र निषेध करतील, असे हिमंता या ...
Jharkhand News: काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदल होत आहे. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हेमंत सोरेन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ...