शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

थेट पत्रव्यवहार करू नका; पोलीस महासंचालकांची अधिकाऱ्यांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 9:30 PM

येणाऱ्या पत्रांची दखल घेतली जाणार नाही.

ठळक मुद्देविविध स्वरुपाचे पत्रव्यवहार आणि अहवालाच्या सादरीकरणाबाबत पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली आहे.थेट संपर्क न साधता संबंधित आयुक्त, विशेष महानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठवावयाचा आहे.

मुंबई - राज्यभरातील विविध पोलीस घटकांकडून मुख्यालयात पाठविण्यात येणाऱ्या विविध स्वरुपाचे पत्रव्यवहार आणि अहवालाच्या सादरीकरणाबाबत पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. थेटपणे पत्रव्यवहार न करता संबंधित वरिष्ठांच्यामार्फत पाठवायची आहेत. त्याशिवाय येणाऱ्या पत्रांची दखल घेतली जाणार नाही.पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी खात्यातील कारभारात सुधारणा व पारदर्शीपणा आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहेत. त्याचाच भाग म्हणून घटकप्रमुखांकडून येणाऱ्या पत्र व्यवहारामध्ये अचुकता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी थेट संपर्क न साधता संबंधित आयुक्त, विशेष महानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठवावयाचा आहे. त्याशिवाय आलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता असते. वरिष्ठाच्या निदर्शनास आल्यास त्यांच्या स्तरावर त्यामध्ये बदल केला जावू शकतो, त्यानंतर मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्या जावू शकतात. त्यामुळे संबंधित विषयातील त्रुटी दूर होवू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई