ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासत असते. वन्यप्राण्यांसाठी पुरेसे पाणवठे असले तरी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यजीवांना संजीवनी देणार ...
येथून पाच किमी अंतरावर असलेल्या मरेगाव येथील शांतीकुंज साल्वंट लि. आणि औद्योगिक परिसरात असलेल्या पृथ्वी फेरो अलॉय प्रा. लि. या दोन कंपनीला मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ...
वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजना ...
अवैध रेती तस्करी करताना येथील महसूल कार्यालयाच्या पथकाने सहा वाहने जप्त केली. दोन वाहनांच्या मालक व चालकावर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याने रेती तस्करात धास्ती निर्माण झाली आहे. ...
विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ खासगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेने जप्त केल्या. या ट्रॅव्हल्स नागपूर व गडचिरोली मार्गावर धावत होत्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स नामांकि ...
कोरपना तालुक्यातील मांडवा व परिसराला रविवारी दुुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळाचा जबर तडाखा बसला. यात जवळपास ७० घरांचे अंशत नुकसान झाले. यात सुदैवाने प्राणहानी टळली असली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही. ...
राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने जनावरांच्या अंगावर गोठा कोसळून एका गायीचा जागीच मृत्यू झाला तर तीन जनावरे जखमी झाली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
राज्याच्या ज्येष्ठ सभागृहातील सदस्याचा कार्यकाल संपत असल्याने चंद्रपूर - वर्धा - गडचिरोली या विधान परिषद क्षेत्राची निवडणूक येत्या २१ मे ला होत आहे. ...
नाफेडने मागील वर्षात चना व तूर खरेदी केली. त्याचे चुकारे शेतीच्या हंगामात वापरता आले नाही. त्यामुळे यावर्षी नाफेडने खरेदी केलेल्या तुरी व चनाचे चुकारे जून महिन्यात देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ...