महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २०१८ राज्य सरकारने तयार केला असून या मसुद्यातील तरतुदींवर हरकती स्वीकारण्याची मोहीम राज्यभरात आॅगस्ट क्रांतीदिनापासून सुरू करण्यात आली आहे़ या कार्यशाळेतच हा मसुुदा सर्वप्रथम नागरिकांपुढे येत आहे़ यामुळे म ...
अधिकृत विक्रेता नसतानाही डुपॉन्ट कंपनीचे कोराजीन कीटनाशक विक्री करणाऱ्या येथील सुरज अॅग्रो एंजसीमधून सदर कीटनाशकाचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली. ...
निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणाचा ना कोणाचा वरचष्मा असतो. परंतु भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तीन अक्षरी नावांचा नगराध्यक्षपदासाठी वरचष्मा असल्याचे पुढे येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या आठ उमेदवारांपैकी प्रत्येक उमेद ...
९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून अभ्यंकर मैदान किल्ल्यावरिल शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या चिमूर येथील शहीद क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले. ...
राज्य सरकारने मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत विविध आयोगाचे गठन केले. यामध्ये समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व प्रशासकीय सेवेत माघारला असल्याचा निष्कर्ष काढला. याच अनुषंगाने तत्कालीन सरकारने पाच टक्के आरक्षण देण्याचे योजिले ह ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील दारु विक्रेत्यांकडे छापे घातले. ऐनवेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे दारुविक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. यावेळी सात विक्रेत्यांवर कारवाई करीत १२ जणांना अटक केली. ...
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या माध्यमातून मंगळवारपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिका व चर्तुथ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्ण ...
येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत ...
मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अन ...
राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली. ...