गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सिमा लागून आहे. सीमेवरील भागात कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी धाबा, लाठी सह गोंडपिपरी पोलिसांवर आहे. या नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसरात छुप्या मार्गाने दारूची तस्करी होत असते. धाबा, लाठी, गोंडपिपरी परिसर ...
शेतकऱ्यांची शेतात जाणारी वाट सुलभ व्हावी, या दृष्टीकोनातून शासन स्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत तालुका परिसरामध्ये पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर गावातील मजुरांकडूनन ...
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस ...
जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकू ...
रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असू ...
पैशाने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येत नाही. विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असूनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मिळत नाही. गरीबांचे तर हाल होतात. वेळीच रक्त न मिळाल्याने रूग्णाला प्राण गमवावा लागतो. ही अने ...
देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिका ...
काही दिवसापूर्वी ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसंदर्भात परिपत्रक काढले होते. दरम्यान, कोरोना संसर्ग लक्षात घेता प्रशासकीय पदली रद्द करून केवळ विनंती बदली करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. मात्र विनंती बदलीसाठी पात्र शिक्षकांबाबत स्प ...
कोरोनाचा राज्यात शिरकाव होण्यापूर्वीच साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अंतर्गत राज्य सरकारने प्रतिबंधात्मक नियम लागू केले. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मनपा प्रशासना ...