Amravati: आम्हाला पाकिस्तान म्हटलं तर त्याचा जास्त राग येतो. तो आलाही पाहिजे, परंतु त्यापेक्षा जास्त राग हा इंग्लंडचा यायला हवा. ‘सोने की चिडीया’ असलेल्या भारताला त्यांनी लुटून नेले. ...
बदलते हवामान तसेच दरवर्षी होणारी फळगळ, उत्पादन खर्चात झालेली वाढ तर दरवर्षी संत्र्याचे घसरणारे दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे हजारो हेक्टर संत्रा बगीच्यांची तोड करत आहेत. ...