Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'एक रुपयात पीक विमा' योजनेमुळे विमाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या योजनेच्या आकडेवारीकडे बारकाईने पाहिल्यास विमा कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावल्याचे स ...
Pik Vima Yojana : पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी 'सुरक्षा कवच' मानली जाते. पण आता या योजनेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या ९ वर्षांत विमा कंपन्यांनी तब्बल ७३,६३० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. खर्च वजा केल्यानंतरही हजारो ...
Nagpur : सरकारने देशभरात एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के तर महाराष्ट्रात १२.५४ टक्के सोयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. बाजारभाव कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागले ...
Soybean Kharedi : एमएसपी जाहीर असूनही सोयाबीन खरेदी मर्यादित राहिल्याने शेतकऱ्यांना कमी दरात माल विकावा लागला. परिणामी प्रतिक्विंटल शेकडो रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याने ही खरेदी प्रक्रिया खरंच शेतकऱ्यांसाठी फायद्याची की फसवणूक, असा सवाल आता उपस्थि ...
Soybean Kharedi :राज्यात सोयाबीन खरेदीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सरकारने १९ लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात केवळ ३१ टक्केच खरेदी झाली. लाखो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत असून, जाचक अटी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे MSP योजनेचा फ ...
Nagpur : वायद्यांमुळे दर वाढतात, असा दावा केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये केला होता. केंद्राच्या सूचनेवरून सेबीने १९ डिसेंबर २०२१ रोजी २० डिसेंबर २०२२ पर्यंत बिगर बासमती तांदूळ, गहू, हरभरा, मोहरी-मोहरी तेल-मोहरी ढेप, सोयाबीन-सोयाबीन तेल-सोयाबीन ढेप ...