काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबत काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ भाजप व शिवसेना एकत्र येऊन संपूर्ण राज्यात गौरव यात्रेचे आयोजन केले. ...
उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली ...