महावितरणने कायमस्वरूपी खंडित मीटरची महावितरण कंपनीकडील जुनी रक्कम थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना राबविली असून यामध्ये मार्च ते ऑगस्ट २०२२ हा कालावधी निश्चित केला होता. ...
याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार,शर्मिला देशमुख यादी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. ...