नवरात्रीच्या शुभ काळात राजकारणाशी कोणताही संबंध नसताना केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला आलेल्या पार्लेकर महिलांची मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली. ...
विद्यमान केंद्र सरकारने वाढवण बंदर विकसित करण्यासाठी व सागरमाला योजना देशातील मच्छिमारांवर लादण्यासाठी सीआरझेड २०१९ मच्छिमारांना विश्वासात न घेता लागू केला. ...
बदलत्या वातावरणात मागील सहा वर्षांपासून मासेमारीच्या ऐन हंगामात मुसळधार पाऊस, तुफानी लाटा सोसाट्याचा वारा, वादळ हे नित्याचेच झाले आहे आणि याचा परिणाम मत्स्य संसाधनांवर, मत्स्य साठ्यांवर होऊन, ते मत्स्यसाठ्ये स्थलांतरित होत आहेत ...