पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे ...
जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करतील. या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक अनुज तारे याच्या मार्गदर्शनात अहेरी, जिमलगट्टा ...
शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राे ...
भारतीय किसान संघाचे प्रांतीय तिसरे अधिवेशन गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. किसान संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अधिवेशनात घेतलेल्या ठरावांबाबत माहिती देत होते. वैनगंगा ते पैन ...
यंदाची दिवाळी कोरोनामुक्त झाली असतानाच त्यानंतरही कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, आता हळूवार का असेना कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. १७) जिल्ह्यात १ कोरोना बाधित आढळून आला आहे. यामुळेच आता जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव ...
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबरला जाहीर झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ५३ व पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने ओबीसी प्रवर्गाच्या एकूण ...
इंटरनेटच्या वापराने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञानामुळे ते तितकेच धोकादायक देखील बनले आहेत. त्यामुळे सायबर साक्षरता ही अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. कोणत्या मोड्स ऑपरेंडीला सर्वसामान्य संमोहित होऊन फसले जातात. ते टाळण्यासाठी नेमकी काय ...
आर्वी आगारातील बसेसवर दगडफेक करणाऱ्यांवर तळेगाव पोलीस ठाण्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत आर्वी आगारातील दोन बसेसच्या काचा फुटल्याने राज्य परिवहन महामंडळा ...