Dombivali Rain: मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहर परिसराला झोडपून काढले असून गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी बरसल्या असून दुपारी १२ वाजता जोर आणखी वाढला होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ...
लोकल गाड्या विलंबाने धावत असतील तर त्याबाबत प्रवाशांना अवगत करावे, उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना द्यायला हव्यात मात्र तसे काही होत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
Anurag Thakur: ज्यांनी नेहमीच भारत तोडण्याच काम केलं ते भारत जोडो यात्रा करत आहेत, असा टोला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. ...