गाव, जिल्हा, राज्य आणि देशाची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधांमुळे उद्योगांची आवक वाढते. पर्यायाने नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विश्वविख्यात क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे यवतमाळातील प्रवचन ऐतिहासिक ठरले. तसेच या प्रवचनाने अनेकांचे आयुष्यच बदलून गेले. प्रभावी वाणीने आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत महाराजांनी यवतमाळकरांना सन ...
समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. ...
चकाचक खासगी दवाखान्यांमध्ये सर्व सोई असल्या तरीही बहुतांश गर्भवतींना ‘सिझर’ करण्याचाच मार्ग दाखविला जातो. पण यवतमाळच्या सरकारी दवाखान्याने चक्क चार गर्भ असलेल्या महिलेची किचकट वाटणारी प्रसुतीही नैसर्गिकरीत्या घडवून आणली. ...
केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. ...
तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी येथील साई मंगलम कार्यालयात काँग्रेस पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे होते. ...
भूखंड घोटाळ्यातील भुमाफियांनी बँकांमधून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. या कर्जाचे पुढे कोण-कोण वाटेकरी बनले, याची नोंद बँकांच्या ‘स्टेटमेंट’मध्ये आहे. या नोंदीच आता भूखंड घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ने (विशेष तपास पथक) जाहीर कराव्या, अशी मागणी बँ ...