गतवर्षीच्या गाळप हंगामातील राहिलेले ४५० रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी डेक्कन शुगरविरूद्ध ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. ठरल्यानुसार शेतकरी कारखाना प्रशासनाशी चर्चेसाठी आले होते. मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्याने त्या ...
वडिलांचा परंपरागत सलूनचा व्यवसाय, आई गृहिणी. अशा सामान्य कुटुंबातील मुलाने आपले ध्येय उराशी जोपासत लर्निंग वीथ अर्निंग करत उच्चदर्जाच्या महाविद्यालयातून आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकारले. ...
कविवर्य शंकर बडे स्मृती मायबोली सन्मान पुरस्कार मीराताई ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने येथे महेश भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्रकाश जोशी होते. प्रमुख वक्त्या म्हणून राजश्री हेमंत पाटील लाभल्या होत्य ...
अनेक पूरग्रस्तांना अद्यापही शासनाकडून तातडीची मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ पूरग्रस्तांनी येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. ...
आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाºयांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही. ...
हंगामात नेमके किती उत्पादन होणार, याचा अंदाज बांधण्यासाठी पीक कापणी प्रयोग केला जातो. ही प्रक्रिया पूर्वी चावडीत बसूनच पूर्ण केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीक विमा व शासकीय मदतीला मुकावे लागत होते. ...
शहरात एलसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री दोन ठिकाणी धाड टाकून १५ हजार २०० लिटर रॉकेल जप्त केले. हा साठा अर्धघाऊक परवानाधारकाचा असल्याचे निष्पन्न झाले. संबंधिताने रॉकेल साठ्याबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र न दिल्यामुळे पोलिसांनी साठा जप्त केला. ...
अर्धांगवायूने दीड वर्षांपासून बिछान्यावर खिळलेल्या वृद्ध आईचा पोटच्या पोरानेच खलबत्त्याने ठेचून खून केला. शहरातील गुरुनानक नगरात रविवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. घटना प्रत्यक्ष पाहणारी सून ओरडत घराबाहेर पडली. ...
वाजवी दरात वस्तू मिळण्याचा ग्राहकांचा अधिकार अबाधीत राहावा म्हणून वस्तूंवर ‘एमआरपी’ छापली जाते. पण याच ‘एमआरपी’च्या आडून यवतमाळात सामान्य ग्रहकांना लुबाडले जात आहे. शहरातील बाजारपेठेत विविध दुकानांमध्ये ‘लोकमत’ने प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक ब ...
शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असतानाही वणी उपविभागातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परिणामी वणी उपविभागातील वणीसह मारेगाव तालुक्यातील सात हजार ४९७ शेतकरी या हंगामात कर्जापासून वंचित राहिले. यातील अनेक शेतकऱ्या ...