राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छ ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छ ...
डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने यवतमाळ शहरात कीटक सर्वेक्षण केले असता दहा नगर-कॉलण्यांमध्ये डासांचे प्रमाण (घनता) सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत मडकोना (ता.यवतमाळ) ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पाच लाखांचा पुरस्कार पटकाविला. वणीतील सावंगी ग्रामपंचायत दुसऱ्या तर, राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला ...
जिल्हाभरातील अंगणवाडीताई आणि आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी येथील तिरंगा चौकात आयटकच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटना अधिक तीव्र आंदोलन करणार आह ...
अंतरगाव प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी लावण्यात आलेल्या पाईपमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून ही बाब पाटबंधारे उपविभागाकडून दुर्लक्षित आहे. ...
राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला. ...
दररोजच्या आत्मशुद्धिसाठी पंचशीलाचे आचरण करण्याचे आवाहन पूज्य भदन्त व भिक्खू संघाने केले. महागाव येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना शिबिराच्या मार्गदर्शप्रसंगी ते बोलत होते. ...
येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे. ...