राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले. ...
शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याची झाडाझडती प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, महसूलच्या कर्मचाºयांची टिम करून आश्रमशाळेत पाठविली जात असून ही टिम थेट शिक्षकांच्या घरात शिरून पाहणी करीत आहे. ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली. ...
शेतकरी, बेरोजगार, निराधार आदींच्या प्रश्नांना घेवून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे युवक काँगे्रेसतर्फे चक्काजाम करण्यात आला. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची भरती घेण्यासाठी नऊ एजन्सीजने तयारी दर्शविली आहे. मात्र त्यापैकी केवळ दोनच संस्था शासनाच्या नव्या निकषानुसार पात्र ठरणार असल्याची माहिती आहे. ...
स्थानिक दारव्हा रोडवरील अपर पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील ट्रान्सपोर्टचे दुकान फोडून १२ लाख रुपये किंमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेल्या या चोरीने पोलीस दलात खळबळ निर्माण ...
जिल्ह्यासह अमरावती विभागातील काही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची बोर्ड मान्यता मागील अनेक महिन्यांपासून रखडली आहे. नव्याने सुरू झालेल्या अशा शाळांकरिता बोर्डाकडून फी आकारली जात आहे. ...
हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही व्यथा ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी नेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडून त्यांच्या कक्षात ठिय्या दिला. काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर या महिलांनी ...
प्रारंभी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले रेतीघाट आता पर्यावरण विभागाच्या दिरंगाईचा सामना करीत आहे. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफियांनी घाटावर आपला ताबा मिळविला आहे. रात्री छुप्या पद्धतीने रेतीचा उपसा करीत आहे. ...