शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मावळ्यांच्या रक्तातून उभे राहिलेले स्वराज्य औरंगजेबही जिंकू शकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:19 IST

मालेगाव : छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले व त्यांना 'मावळे' हे सर्वसमावेशक नाव ...

मालेगाव : छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले व त्यांना 'मावळे' हे सर्वसमावेशक नाव दिले. याच मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवली. मावळ्यांच्या रक्तातून उभे राहिलेले हे स्वराज्य प्रचंड महत्त्वाकांक्षा व लाखो सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूलासुद्धा जिंकता आले नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. भरत आव्हाळे यांनी मालेगाव येथे शिवजयंतीनिमित्त व्यक्त केले.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांची वजयंती कोरोना संबंधीचे नियम पाळून मालेगाव येथील नगरपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साध्या पद्धतीने ही शिवजयंती शिवप्रेमींनी साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंतराव अवचार हे होते . तसेच नगर पंचायतचे सीईओ डॉ. विकास खंडारे, गोपाल पाटील राऊत, प्रा अनंत गायकवाड, प्रा. आनंद देवळे, अनिल गवळी, कल्पना कढणे, गीता रंजवे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विकास खंडारे, प्रशांत वाझुळकर, श्रीराम अवचार, जगन्नाथ रंजवे, प्रा. राजाराम वामन, प्रवीण पाटील, अनिल वाघ, प्रा विजय भोयर, जगदीश भालेराव, सतीश कुटे, प्रशांत डहाळे , संध्या आव्हाळे, कामिनी अवचार आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे संचालन नागेश कव्हर यांनी प्रास्ताविक मनोज वाझुळकर यांनी तर आभार प्रदर्शन भागवत मापारी यांनी केले .