नवी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी घोषणा केली की, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सम-विषम योजना लागू केली जाईल. २० नोव्हेंबरनंतर योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल. ...
यानंतर, संबंधित महिला थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तिचे ऐकूण घेण्यात आले नाही. यावर तिने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...