कार्यालयात बसून योजना राबविल्या जाणार नाहीत. शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना रूचेल अशा योजना तयार करू. वेळेप्रसंगी बिनकामाच्या योजना बंद करून शेतक-यांच्या योजना राबविल्या जातील, असे मत कृषिमंत्री दादा भिसे यांनी व्यक्त केले. ...
सवित्रीबाई फुले पणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम. ए.मराठी परीक्षेत नगर येथील राधाबाई काळे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कांचन विवेक येवले हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. ...
जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे ...
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली. ...