विद्यार्थ्यांनी चिखलात बसत, हातात फलक घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवला. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना होस्टेलसाठी दररोज भटकंती करावी लागत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. ...
विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले. ...
bt bg cotton 2 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ या दोन बीजी २ सरळ वाणांना लागवड शिफारस करण्यात आली आहे. ...
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अनेक वेळा भेसळयुक्त, निकृष्ट निविष्ठामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ...
indryani bhat maval भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. ...