शिमल्यामधील नारकांडा शहर म्हणजे, निसर्ग सौंदर्याचा उत्तम नमुनाच. पण हे शहर जास्त प्रसिद्ध नसल्यामुळे अनेकजण येथे जाणं टाळतात. पण तुम्ही शिमल्याला जाणार असाल तर नारकांडाचा तुमच्या डेस्टिनेशन लिस्टमध्ये समावेश करायला विसरू नका. ...
वारसा औरंगाबादचा : अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड, नांद्रा, तालतम, सुतोंडा, राहिलगड, मस्तगड असे दुर्लक्षित गड-किल्ले आहेत. त्यातीलच एक वेताळवाडीचा किल्ला होय. सोयगावपासून अवघ्या ३ कि.मी.अंतरावर वेताळवाडी गावाच्या पश्चिम, दक्षिण बाजूच्या ...
अनेक कपल्स आपल्या मुलांना घेऊन परदेशात फिरायला जायचं असतं, पण अनेकदा लहान मुलांच्या व्हिसासाठीही मोठी रक्कम भरावी लागत असल्याने अनेक प्लॅन कॅन्सल होतो. ...
पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे ...