पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. ...
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे मौन म्हणजे भाजपसाठी मूक संमिती समजायची का, असा सवाल काँग्रेसनेते मनू सिंघवी यांनी उपस्थित के ...