लोकमान्यनगर-सावरकर नगर या प्रभाग समितीच्या परिसरात एकही खड्डा भरलेला नाही. याशिवाय इतर प्रभाग समितीतही कुठे शंभर, कुठे दोनशे तर कुठे तीनशे तसेच दिवा प्रभाग समितीत पडलेल्या खड्ड्यांनी ५०० पर्यंत मजल मारली आहे. ...
तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या पूर्णा ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडच्या उग्रदर्पामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...
खंबाळपाडा येथील अबोली स्टेट या सोसायटीत राहणारा व्योम हा त्याची आई श्रद्धा, वडिल ओंकार,आजी उज्ज्वला, आजोबा पद्माकर यांच्यासोबत राहतो. व्योम हा सिस्टर निवेदिता इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे. त्याच्या आजी उज्जवला यांनी त्याला भगवत गी ...
भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून भिवंडीकरांची सुटका करण्याचे काम भिवंडी वसई या मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मार्गीकेतून होत असते. ...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे. ...
...आतापर्यंतचा अनुभव बघता, जे काही सांगितले ते १०० टक्के केंद्रातील सरकारकडून झालेले नाही. थोडे फार कमी अधीक झाले. पण देशाला अच्छे दिन आल्याचे चित्र नागरिकांना आजपर्यंतही दिसले नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केंद ...