देशातील मुस्लीम अल्पसंख्याकांना ५ एकर पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या वादाचा शेवट करणारा आणि साऱ्या देशाने स्वागत करावे असा आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशातील सर्व धर्मांतील लोकांनी एकत्र यावे व राष्ट्रीय एकात्मता तसेच विविधतेचा नवा अध्याय सुरू करावा, ...