पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर २० ऑगस्ट पासून जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. परंतु लांबपल्यावर धावणाऱ्या बसेस बंद होत्या. रविवारी अमरावती - पुणे ही लांबपल्ल्यावर धावणारी पहिली विनावातानुकूलित शिवशा ...
केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात ...
२० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. परंतु गरज नसताना १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...
फिजीकल डिस्टसिंग ठेवण्यासाठी ४४ सीटर बसेसमध्ये केवळ २२ प्रवाशांना बसविण्यात येत आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी बसविण्यासाठी पडद्यांचा आधार घेण्यात येत आहे. ...
लॉकडाऊननंतर एस. टी.ची लाल परी गती घेऊ लागली असून, दिवसाला कोल्हापूरच्या सर्व आगारांतून १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, आदी मार्गांवर धावू लागल्या आहेत. प्रवासी वर्गाचाही त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे. ...